"वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली. पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले. म्हणतात ना _____!" 

रिकाम्या जागी कोणती म्हण वापरता येईल?

1
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ 
2
आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते. 
3
जगी सर्वसुखी असा कोण आहे?
4
धर्म करता कर्म उभे राहते.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation