भारत छोडो आंदोलनादरम्यान, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'राष्ट्रीय सरकारे' स्थापन करण्यात आली होती?
(i) बलिया (ii) सातारा (iii) तामलुक (iv) जगदीशपूर
खाली दिलेल्या संकेतांकांचा वापर करून योग्य पर्याय निवडा:
1
(i), (ii) व (iii)
2
(i), (ii) व (iv)
3
(i), (ii), (iii) व (iv)
4
(i) व (iii)