खालील प्रश्नाचा विचार करा आणि प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान पुरेसे आहे ते ठरवा.
प्रश्न:
व्यवसायातील नीरजच्या नफ्याचा वाटा शोधा.
विधान:
I. नीरज, रवी आणि हरलीन या तीन भागीदारांनी 2 : 3 : 5 या प्रमाणात भांडवल गुंतवणूक व्यवसाय सुरु केला. एकूण नफा 2160 रुपये मिळाला.
II. त्या प्रत्येकाने ज्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तो कालावधी गुंतवलेल्या रकमेच्या परस्परांच्या प्रमाणात होता.
1
फक्त विधान I पुरेसे आहे
2
एकतर विधान I किवा II पुरेसे आहे
3
दोन्ही विधान I आणि II पुरेसे आहेत
4
फक्त विधान II पुरेसे आहे