भारतातील कृषी क्षेत्राच्या कामगिरीबाबत खालील विधाने विचारात घ्या:
1. गेल्या पाच वर्षांत कृषी क्षेत्राची सरासरी 4.18% दराने वाढ होत आहे.
2. कृषी क्षेत्र सुमारे 42.3% लोकसंख्येला उपजीविका पुरवते.
3. सध्याच्या किमतीनुसार देशाच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 18.2% आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 1
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2, आणि 3