डॉ. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ________ या नियतकालिकाने इशारा दिला होता, की “मुंबई इलाख्यात निघत असलेली... बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे, की कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही.”
1
बहिष्कृत भारत
2
मूकनायक
3
जनता
4
प्रबुद्ध भारत