खालील विधाने विचारात घ्या

1. कापसाच्या पिकास 35° ते 40° तापमान सर्वाधिक योग्य असते.

2. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कापसाचे पीक घेतले जाते.

3. देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

अयोग्य विधान ओळखा

1
फक्त 1
2
फक्त 2
3
फक्त 3
4
वरील सर्व
5
वरीलपैकी काहीही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation