खालीलपैकी असत्य  विधान कोणते?

1
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
2
बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
3
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
4
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
5
वरीलपैकी काहीही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation