खालील विधाने विचारात घ्या:
1. भूगर्भातील पाणी जास्त उपसल्याने भूजलात आर्सेनिक आणि फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे.
2. नद्यांमध्ये प्रदूषकांचे प्रमाण, विशेषत: हिवाळ्याच्या काळात जेव्हा पाण्याचा प्रवाह कमी असतो तेव्हा खूप जास्त असते.
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 आणि 2 कोणतेही नाही