विशेष विवाह कायदा, 1954 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. हा भारतातील आंतर-धर्मीय आणि आंतरजातीय विवाह प्रमाणित आणि नोंदणी करण्यासाठी केलेला कायदा आहे.
2. या कायद्यांतर्गत धार्मिक औपचारिकता पार पाडणे आवश्यक आहे.
3. हे फक्त भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3