जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो 'उद्दिष्ठांचा ठराव मांडला त्याच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता?
1
भारत हे स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक असेल.
2
कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही.
3
स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील.
4
भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल.