खालीलपैकी कोणता अधिनियम भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 395 द्वारे रद्द करण्यात आला आहे?

1. भारत सरकार अधिनियम, 1935.

2. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, 1947.

3. प्रिव्ही कौन्सिल अधिकारक्षेत्राच्या निर्मूलनाचा अधिनियम, 1949 .

4. प्रतिबंधात्मक अटकेचा अधिनियम, 1950.

खालील संकेतांचा वापरून योग्य उत्तर निवडा

1
फक्त 1 आणि 2 
2
फक्त 2 आणि 4 
3
फक्त 1 आणि 3 
4
फक्त 1, 2 आणि 4 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation