विशेष विवाह अधिनियम, 1954 संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
1. हा भारतातील आंतर-धर्मीय आणि आंतर-जातीय विवाहांना मान्यता देण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी बनवलेला एक कायदा आहे.
2. सदर कायद्यांतर्गत धार्मिक औपचारिकता पार पाडणे आवश्यक आहे.
3. हे फक्त भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाच लागू आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3