खालील विधाने विचारात घ्या:

(a) भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये संविधानात जोडण्यात आली.

(b) 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेतील दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला.

(c) सुरज सिंग समितीच्या शिफारशीने संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
(a) आणि (b)
2
(b) आणि (c)
3
(a) आणि (c)
4
(a), (b) आणि (c)

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation