1946 च्या प्रांतीय निवडणुकांच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. काँग्रेसने सर्वसाधारण मतदारसंघात बाजी मारली आणि 91.3 टक्के गैर-मुस्लिम मते मिळवली.
2. प्रांतीय निवडणुकीत सुमारे 10 ते 12 टक्के लोकसंख्येने मतदानाचा हक्क बजावला.
3. पंजाबमध्ये खिजर हयात खान यांच्या नेतृत्वाखाली युनियनिस्ट-काँग्रेस-अकाली युतीने सत्ता घेतली.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 3
3
फक्त 2 आणि 3
4
1, 2 आणि 3