भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकाचे ______.
अ. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही
ब. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जावू
क. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जावू शकते
यापैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे आहेत?
1
फक्त अ
2
फक्त अ आणि ब
3
फक्त क
4
यापैकी एकही नाही