भारतातील नियोजनाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
1. एम. विश्वेश्वरय्या हे भारतातील आर्थिक नियोजनाचे प्रणेते मानले जातात.
2. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली पंचवार्षिक आर्थिक नियोजनाची कल्पना सोव्हिएत युनियनकडून घेण्यात आली.
3. भारतातील पहिल्या आठ पंचवार्षिक योजनांमध्ये सार्वजनिक क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला.
वर दिलेली कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 2 आणि 3
2
केवळ 1 आणि 2
3
1, 2 आणि 3
4
केवळ 3