खालील विधाने विचारात घ्या:

a डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.

b महात्मा गांधींना भारतरत्न देण्यात आला.

c पं. मदन मोहन मालवीय यांना 2016 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

d सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये भारतरत्न देण्यात आला होता.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?

1
फक्त a
2
फक्त d
3
फक्त b आणि c
4
फक्त अ आणि ड

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation