खालील विधाने विचारात घ्या:
a डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.
b महात्मा गांधींना भारतरत्न देण्यात आला.
c पं. मदन मोहन मालवीय यांना 2016 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.
d सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये भारतरत्न देण्यात आला होता.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?1
फक्त a
2
फक्त d
3
फक्त b आणि c
4
फक्त अ आणि ड