राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात, पुढील गोष्टींचा विचार करा:
1. संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राज्यपालांचा विवेकाधिकार आहे.
2. संसदेने किंवा राष्ट्रपतींनी किंवा इतर कोणत्याही विनिर्दिष्ट प्राधिकरणाने बनवलेला कायदा राष्ट्रपती राजवटानंतरही कार्यरत राहतो.
3. ते अनिश्चित काळासाठी वाढवले जाऊ शकते.
4. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेमुळे संबंधित राज्यातील उच्च न्यायालयांचे कामकाजही स्थगित होते.
वरीलपैकी काेणती/कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 3
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1, 3, आणि 4
4
वरीलपैकी काहीही नाही