राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी (RKVY) खालील बाबींचा विचार करा.
- ही एक केंद्र सरकारी योजना आहे, जी सरकारने 2018 मध्ये सुरू केली.
- ग्रामपंचायती या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहेत.
- राष्ट्रीय बांबू अभियान हा या योजनेचा उप उपक्रम आहे.
खालीलपैकी कोणती विधाने/ विधान योग्य आहेत/ आहे ?
1
1 आणि 2
2
2 आणि 3
3
सर्व योग्य
4
वरीलपैकी एकही नाही
5