राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी (RKVY) खालील बाबींचा विचार करा.

  1. ही एक केंद्र सरकारी योजना आहे, जी सरकारने 2018 मध्ये सुरू केली.
  2. ग्रामपंचायती या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहेत.
  3. राष्ट्रीय बांबू अभियान हा या योजनेचा उप उपक्रम आहे.

खालीलपैकी कोणती विधाने/ विधान योग्य आहेत/ आहे ?

1
1 आणि 2
2
​2 आणि 3
3
सर्व योग्य 
4
वरीलपैकी एकही नाही 
5

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation