ज्योतिराव फुले यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या.
1. त्यांना विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही पदवी बहाल केली होती.
2. त्यांनी 1873 मध्ये सामाजिक समता, तर्कशुद्ध विचार आणि जातिभेद दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
3. 1892 मध्ये त्यांनी सावित्रीबाईंसोबत पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
फक्त 1 आणि 2
4
1, 2 आणि 3