या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जी. के. गोखले यांच्या अध्यक्षतेखालील बनारस अधिवेशनात स्वदेशीचा नारा दिला.
2. स्वदेशी चळवळीला वित्तपुरवठा करण्यासाठी टिळक स्वराज निधीची निर्मिती करण्यात आली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही