गुप्त कालखंडासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
1. आर्यवर्तातील सम्राटांचा समुद्रगुप्ताने पराभव केला आणि त्यांची राज्ये त्याच्या साम्राज्यात समाविष्ट केली.
2. दक्षिणपथाचे राज्यकर्ते समुद्रगुप्ताला शरण गेले परंतु त्याने त्यांना पुन्हा राज्य करण्याची परवानगी दिली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 दोन्ही नाही