भारतीय संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या:
1. भारतीय संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.
2. संविधान सभेची निवड भारतातील नागरिकांनी थेट केली होती.
3. 13 डिसेंबर 1946 रोजी, जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्ट ठराव मांडला, ज्यात भारतीय राज्यघटनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य नाही/नाहीत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2, आणि 3