खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताचे अक्षय ऊर्जा लक्ष्य 2030 पर्यंत अक्षय स्रोतांमधून 500 GW ऊर्जा प्राप्त करणे हे आहे.
2. 2030 पर्यंत जीवाश्म नसलेल्या उर्जा स्त्रोतांपासून 40% स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमता गाठण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
3. भारताने फक्त ग्रीन हायड्रोजनसाठी हायड्रोजन एनर्जी मिशनची घोषणा केली आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?1
फक्त 1
2
फक्त 2 आणि 3
3
1 आणि 2
4
1, 2 आणि 3