नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार (तज्ञ गट कार्यपद्धती) दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी याविषयी, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a. 1983-84 मध्ये, ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6 टक्के होते.
b. 1993-94 मध्ये 36.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील होती.
c. 1990-91 मध्ये शहरी भागातील लोकसंख्येपैकी 35.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील होती.
d. भारतामध्ये, 1987-88 मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 37.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील होती.
1
a आणि c
2
b आणि d
3
a आणि b
4
फक्त c