पंचवार्षिक योजना कालक्रमानुसार खालील विधाने विचारात घ्या.

1. 1934 मध्ये, सर एम. विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया या पुस्तकात स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये नियोजनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

2. 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक कार्यक्रम समितीची स्थापना करण्यात आली.

3. स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.

4. 1980 मध्ये राष्ट्रीय नियोजन परिषदेची स्थापना करण्यात आली

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
1, 2 आणि 3
2
1, 2 आणि 4
3
2, 3 आणि 4
4
2 आणि 4

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation