भारतीय शेतीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा:
a. लागवडीच्या क्षेत्राच्या सुमारे 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे.
b. देशातील पीक उत्पादन आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत समान आहे.
c. सुमारे 40 टक्के शेतकर्यांकडे 0.5 हेक्टरपेक्षा लहान आकारमानाचे कार्यक्षेत्र धारण आहे.
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
1
केवळ a आणि b
2
केवळ b
3
केवळ b
4
केवळ b आणि c