भारताच्या सर्वोच्च न्यायालयासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1. कोणत्याही पूर्व-संवैधानिक करारामुळे उद्भवलेल्या कोणत्याही विवादावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो.

2. सार्वजनिक महत्त्वाचा कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवल्यास, न्यायालयाने त्यांचे मत राष्ट्रपतींना देणे आवश्यक असते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 व 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation