भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भात, आझमगड घोषणेबाबत खालील विधाने विचारात घ्या:

1. 1857 च्या बंडखोरांनी केलेली घोषणा.

2. भारत छोडो आंदोलन, 1942 मधील भूमिगत चळवळीच्या नेत्याचे विधान.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य नाही/नाहीत?

1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation