खालीलपैकी कोणते 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2007-2012) मांडलेले ध्येय नाही?
1
सकल राष्ट्रीय उत्पन्नात 8% ते 10% वाढ
2
सकल राष्ट्रीय कृषी उत्पन्नात 4% वाढ
3
प्रति 1000 जन्मांमागे अर्भक मृत्यूदर 28 आणि मातामृत्यूदर 1 पर्यंत कमी करणे.
4
70 दशलक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे.