पुढील विधानांचा विचार करा.
अ) 1950 -1951 पासून भारत सरकारने केवळ दोन प्रकारची तूट उदा. महसूल आणि अर्थसंकल्पातील तूट या निदर्शनात आणल्या आहेत.
ब) नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार 1997-98 मध्ये वित्तीय तूट आणली गेली
वरीलपैकी कोणते विधान योग्य नाही/ नाहीत?
1
अ आणि ब दोन्ही
2
केवळ अ
3
केवळ ब
4
वरीलपैकी एकही नाही