पुढील विधानांचा विचार करा.

अ) 1950 -1951 पासून भारत सरकारने केवळ दोन प्रकारची तूट उदा. महसूल आणि अर्थसंकल्पातील तूट या निदर्शनात आणल्या आहेत.

ब) नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार 1997-98 मध्ये वित्तीय तूट आणली गेली
 

वरीलपैकी कोणते विधान योग्य नाही/ नाहीत?

1
अ आणि ब दोन्ही
2
केवळ अ
3
केवळ ब
4
वरीलपैकी एकही नाही 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation