खालील विधाने वाचा.
a. 28 जुलै, 2000 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजनेची घोषणा केली.
b. 24 जुलै, 1991 रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक योजनेची घोषणा केली.
c. 1984 साली भारत सरकारने नवीन कम्प्युटर योजनेची घोषणा केली.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
1
a आणि b
2
b आणि c
3
फक्त c
4
यांपैकी काहीही नाही