खालील विधाने विचारात घ्या:

a. 11 व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली.

b. 12 व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी मिशन सुरू करण्यात आले.

c. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2009-10 मध्ये सुरू करण्यात आले.

वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?

1
सर्व तिन्ही अयोग्य आहेत
2
केवळ b
3
केवळ c
4
केवळ a

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation