भारतीय न्यायव्यवस्थेसंदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांना भारताच्या राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने भारताच्या सरन्यायाधीशांकडून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उपस्थित राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी परत बोलावले जाऊ शकते.
2. भारतातील उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही