खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

1
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.
2
42 व्या घटनादुरुस्तीन्वये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडण्यात आला.
3
42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
4
भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्त्व रशियन (सोव्हिएट) राज्यघटनेतून घेतले आहेत.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation