भारतातील औद्योगिक परवान्याच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
a. सुरक्षा, धोरणात्मक आणि पर्यावरणाशी संबंधित सध्या फक्त 4 उद्योग आहेत, जिथे औद्योगिक परवाना आवश्यक आहे.
b. 1991 च्या धोरणाने औद्योगिक वाढीतील नोकरशाहीचे अडथळे दूर करून अर्थव्यवस्था उदार करण्याचा प्रयत्न केला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य नाही/नाहीत?
1
फक्त a
2
फक्त b
3
a आणि b दोन्ही
4
a किंवा b कोणतेही नाही