'हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा हक्क' या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 अन्वये 'हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा हक्का'ला मान्यता दिली आहे.
2. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणारा नवीन हवामान बदल अधिनियम करण्यासाठीचे निर्देश या विशेष निकालात सरकारला देण्यात आले आहेत.
खालील संकेतांक वापरून योग्य उत्तर निवडा:
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही