भितरकनिका राष्ट्रीय उद्यानासंदर्भात, खालील विधानांचा विचार करा:
1. हे एक रामसर स्थळ असून त्यात भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कांदळवनाचा समावेश आहे.
2. येथे देशातील 40% खाडीतील किंवा खाऱ्या पाण्यातील मगरींचे वास्तव्य असल्याचा अंदाज आहे.
3. हे ब्राह्मणी, बैतरणी, धामरा आणि महानदी या नद्यांच्या नदीमुखावर वसलेले आहे.
4. भितरकनिकातील पोषक द्रव्ये गहिरमाथा सागरी अभयारण्यात वाहून आणली जातात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 1, 2 आणि 3
3
फक्त 3 आणि 4
4
1, 2, 3 आणि 4