भारतीय भूस्खलन संवेदनशीलता नकाशासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
 
1. भूस्खलन खूप स्थानिक भागात होतात आणि त्याचा फटका केवळ देशाच्या 15 ते 25% भागावर होतो.
 
2. IIT दिल्लीने विकसित केलेला संपूर्ण देशाच्या पातळीवर हा भारताचा पहिला उच्च-वियोजन भूस्खलन संवेदनशीलता नकाशा आहे.
 
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation