शून्य कार्बन इमारत कृती आराखड्यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा:
1. शून्य कार्बन कृती योजना सुरू करणारे नागपूर हे पहिले भारतीय शहर ठरले आहे.
2. सदर कृती आराखड्यांतर्गत, 2050 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील इमारतींचा कायापालट केला जाणार आहे.
3. सध्या यात केवळ व्यावसायिक आणि संस्थात्मक इमारतींचा समावेश आहे.
खालीलपैकी कोणते योग्य आहे?
1
फक्त एक
2
फक्त दोन
3
सर्व तीन
4
एकही नाही