भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
1. अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात श्रमण परंपरेचे संरक्षण केले.
2. मौर्य काळात यक्ष आणि मातृदेवतेची पूजा प्रचलित नव्हती.
3. मौर्य स्तंभ हे अचेमेनियन खांबांसारखेच आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य नाहीत ?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 1 आणि 3
3
फक्त 2 आणि 3
4
फक्त 2