भारतातील मान्सून हंगामासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा:
(A) नैऋत्य मोसमी हंगामात वारे मुख्य भूभागावरून बंगालच्या उपसागराकडे वाहतात.
(B) मान्सूनच्या परतीच्या हंगामात वारे मुख्य भूभागावरून बंगालच्या उपसागराकडे वाहतात.
(C) भारताच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनच्या परतीच्या हंगामात पाऊस पडतो.
1
(A) व (B) हे बरोबर आहेत
2
(B) व (C) हे बरोबर आहेत
3
(A) व (C) हे बरोबर आहेत
4
(A), (B) व (C) हे बरोबर आहेत