गोवा मुक्तीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
1. मुक्तीनंतर, 1961 मध्ये गोवा थेट नागरी सरकारच्या अखत्यारीत आला.
2. गोवा मुक्त करण्याच्या भारताच्या पावलाचे संयुक्त राष्ट्र आणि नाटोने स्वागत केले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही