मिठाचा सत्याग्रह किमान तीन कारणांसाठी उल्लेखनीय आहे. खालीलपैकी कोणते एक कारण त्यापैकी नाही?
1
भारतातील तरुण लोकसंख्या शाळांमध्ये जाण्यास सुरुवात झाली
2
या मुळे जगाचे लक्ष महात्मा गांधींवर केंद्रित झाले
3
राष्ट्रवादी आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
4
आपली एकाधिकार शाही हि खूप काळ टिकणार नाही हे ब्रिटिशांना समजले.