महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा.
1. महाराष्ट्राला भारतातील सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे.
2. भारतातील सर्वात जास्त वनाच्छादित क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
3. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य आहे.
4. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1
फक्त 1 आणि 3
2
फक्त 2, 3 आणि 4
3
फक्त 2 आणि 3
4
वरीलपैकी कोणतेही नाही.