खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
1
हरिश्चंद्र-बालाघाट पर्वतरांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे भीमा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
2
साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
3
अहमदनगर पठार हे हरिश्चंद्र-बालाघाट पर्वतराजीच्या उत्तरेस वसलेले आहे.
4
हरिश्चंद्र-बालाघाट पर्वत रांग लातूर जिल्ह्यापर्यंत विस्तारलेली आहे.