खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

1
हरिश्चंद्र-बालाघाट पर्वतरांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे भीमा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
2
साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
3
अहमदनगर पठार हे हरिश्चंद्र-बालाघाट पर्वतराजीच्या उत्तरेस वसलेले आहे.
4
हरिश्चंद्र-बालाघाट पर्वत रांग लातूर जिल्ह्यापर्यंत विस्तारलेली आहे.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation