राज्याचे राज्यपाल अध्यादेश कधी काढू शकतात?
1
जेव्हा केंद्र सरकार त्यांना तसे करण्यास सांगते
2
ज्यावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो
3
जेव्हा राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू नसते आणि राज्यपालांचे समाधान होते की त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे
4
जेव्हा न्यायपालिका त्यांना तसे करण्याचा सल्ला देते