महाराष्ट्रातील पंचायत समिती बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?
1
पंचायत समिती सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताने विशेष सभेत अविश्वासाचा ठराव संमत केल्यास सभापती किंवा उप-सभापती हा, यथास्थिती सभापती किंवा उप-सभापती म्हणून राहणार नाहीत.
2
जर अविश्वासाचा ठराव फेटाळण्यांत आला तर ठराव फेटाळला गेल्यापासून तीन महिन्यांच्या आत पुन्हा नव्याने दुसरा अविश्वासाचा ठराव पंचायत समितीपुढे आणता येत नाही.
3
पंचायत समितीच्या सभापतीने किंवा उप-सभापतीने आपली कर्तव्ये पार पाडीत असतांना केलेल्या गैरवर्तणूकीबद्दल राज्य शासन त्यांना अधिकार पदावरून दूर करू शकते.
4
पंचायत समिती सदस्यांच्या कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.