भारतातील लिची लागवडीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. लिचीची लागवड भारतातील बिहार राज्यापुरतीच मर्यादित आहे.
2. लिची हे एक रब्बी पीक आहे.
3. राष्ट्रीय लिची संशोधन केंद्र (NRCL) हे उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथे स्थित आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त एक
2
फक्त दोन
3
सर्व तीन
4
एकही नाही