खालीलपैकी कोणते भारतातील इ तर युरोपीयनांच्या तुलनेत ब्रिटिशांना मिळालेल्या यशाचे कारण नाही ?
1
ब्रिटिशांचे नौदल श्रेष्ठत्व.
2
ब्रिटिश सैनिक शिस्तप्रिय आणि उत्तम प्रशिक्षित होते.
3
ब्रिटिश सरकारद्वारे व्यापारी कंपन्यांची संरचनात्मक चौकट आणि नियंत्रण.
4
ब्रिटिशांनी आपल्या युद्धांच्या निधीसाठी कर्जबाजारीपणाचा वापर केला.